धारावी पुनर्विकास प्रकल्प, वृक्षतोड, पुनर्रोपण, पर्यावरण संरक्षण आणि ३० हजारांहून अधिक नवीन वृक्षलागवडीबाबतची सविस्तर माहिती वाचा. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची […]
बायोप्लास्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप. ₹२५ हजार कोटींची गुंतवणूक, १ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य आणि एक लाख रोजगार निर्मितीची घोषणा. पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देत राज्यातील […]
पीओपी मूर्तींमुळे होणाऱ्या जलप्रदूषणावर उच्च न्यायालय गंभीर. पर्यावरण आणि धार्मिक भावना यामध्ये समतोल राखण्याचे निर्देश; मूर्तीकार संघटनांकडून तोडग्याची अपेक्षा. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा विषय […]
वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]