धारावी पुनर्विकासासाठी आठ हजार झाडे बाधित होण्याची शक्यता; भरपाई म्हणून ३० हजारांहून अधिक वृक्ष लागवड

धारावी पुनर्विकास प्रकल्प, वृक्षतोड, पुनर्रोपण, पर्यावरण संरक्षण आणि ३० हजारांहून अधिक नवीन वृक्षलागवडीबाबतची सविस्तर माहिती वाचा.  धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची […]

राज्याचे पहिले बायोप्लास्टिक्स धोरण जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य

बायोप्लास्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप. ₹२५ हजार कोटींची गुंतवणूक, १ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य आणि एक लाख रोजगार निर्मितीची घोषणा.  पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देत राज्यातील […]

सहा फुटांवरील पीओपी मूर्तींबाबत मूर्तीकारांनीच तोडगा सुचवावा; उच्च न्यायालयाचे निर्देश

पीओपी मूर्तींमुळे होणाऱ्या जलप्रदूषणावर उच्च न्यायालय गंभीर. पर्यावरण आणि धार्मिक भावना यामध्ये समतोल राखण्याचे निर्देश; मूर्तीकार संघटनांकडून तोडग्याची अपेक्षा. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा विषय […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

वसुंधरेला ‘डॅमेज’ करणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.

आकर्षक प्लास्टिक पॅकेजिंगमागील पर्यावरणीय संकट जाणून घ्या. प्लास्टिक कचरा, रिसायकलिंग आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपायांवर विशेष लेख. ​आजकाल स्वीटमार्टमधील चमचमीत मिठाई, रंगीबेरंगी सुकामेवा, फळे आणि […]

कचरा वर्गीकरणात हलगर्जी महागात; रेजन्सी सर्वम गृहनिर्माण संस्थेला केडीएमसीचा १ लाखाचा दंड

कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर केडीएमसीचा कठोर बडगा. टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम सोसायटीवर १ लाखांचा दंड, इतर संस्थांनाही इशारा.  शून्य कचरा मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवली […]

कोका-कोला कंपनीसाठी ९ MCM पाणी आरक्षित; जामनेर परिसरात पाणीबाणीचा धोका?

वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]

१,२०० कोटींचा जामनेर प्रकल्प: रोजगाराची सुवर्णसंधी की प्लास्टिक आणि भूजल प्रदूषणाचे नवे संकट?

रोजगारासोबत पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे! जामनेरच्या १,२०० कोटींच्या कोका-कोला प्रकल्पाबाबत पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी मांडलेली शाश्वत विकासाची भूमिका. ​गुगलवर सर्च करत असताना ‘लोकसत्ता’च्या ४ जुलै २०२६ […]

टिटवाळा : टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणीचा आरोप; पर्यावरणाला धोका वाढल्याची नागरिकांची चिंता

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली.  टिटवाळा परिसरातील टेकड्या […]

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बीएमसीचा मोठा आराखडा; सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर

मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]

error: Content is protected !!