ठाणे जिल्ह्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असून मुंब्र्यातील छाप्यानंतर ‘पोपट पान’मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या चौकशीची मागणी वाढली आहे. राज्यात भेसळखोरी आणि गुटखा […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेला राष्ट्रीय कर्तव्य म्हटले. खासगी विनाअनुदानित शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदान यादीच्या विशेष सखोल […]
बेस्टच्या बेमुदत संपामुळे मुंबईकरांनी मेट्रोकडे मोर्चा वळवला. मेट्रो-३ सह मेट्रो-१, २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. बेस्टच्या १२ कर्मचारी संघटनांनी […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]
भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र मोरे यांचे निधन; संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची आठवण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. रायगड उत्तर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक […]
बार्टी पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पवई येथे सामाजिक समता सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रम संपन्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था […]
संत गाडगेबाबा आश्रमशाळेत बार्टी व समतादूतांच्या माध्यमातून सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था […]
पनवेल | प्रतिनिधी : पनवेल परिसरात लहान मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि बौद्ध धम्माचे संस्कार रुजवण्यासाठी ‘धम्म संस्कार वर्ग’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. […]
ठाणे जिल्ह्यातील भारत मुक्ती मोर्चा विविध मांगण्यासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयावर धडकणार ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी व सर्व घटकातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन ठाणे -दि.२३ मार्च […]