गॅस सेवा बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गॅस जोडणीचे […]
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारातील वन विभागाचा रस्ता खुला करण्यासाठी निवेदन सादर. निर्णय न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा. मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारातील गट क्रमांक ६७५ […]
देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. सटाणा–पिंपळनेर […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते बसस्थानक असा कँडल मार्च काढत सावद्यात नागरिकांनी अन्यायाविरोधात एकजुटीचा संदेश दिला. CJP च्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद. तालुका रावेर येथील सावदा […]
शनिमांडळ येथील श्रीमती जी.टी.पी. कन्या हायस्कूलच्या १५ विद्यार्थिनी इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये यशस्वी; संस्थापकांच्या शिक्षणविचारांना उजाळा देणारी ऐतिहासिक कामगिरी. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा […]
वसईतील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ नाव देण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांची भूमिका ठाम; रेल्वेमंत्र्यांकडे नाव बदलण्याची मागणी. वसई पूर्वेकडील नागले येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे […]
विधी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹१०,००० विद्यावेतन. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधेयके, अध्यादेश, […]
मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू […]