पाण्याचे नव्हे, हवेचे बिल भरावे लागणारी जळगाव महापालिकेची ‘वॉटर मीटर’ योजना.

वाघूर धरणातील पाणीसाठा, जळगावचा पाणीपुरवठा आणि वॉटर मीटर योजनेतील त्रुटींचा वेध घेणारा अभ्यासपूर्ण लेख. पाण्याचे नव्हे तर हवेचे बिल भरावे लागण्याची भीती व्यक्त. ​जळगाव शहराच्या […]

स्वातंत्र्य, स्वराज्य क्रांतीचे प्रवर्तक व युगपुरुष लोकमान्य टिळक

  लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा, स्वदेशी आंदोलन, केसरी वृत्तपत्र आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक योगदानावर आधारित विशेष संपादकीय लेख. १ ऑगस्ट म्हटले की […]

पळकुटे अधिराज्य : संसदेतील मौन, लोकशाहीवरील घाव

संसदेतील गदारोळ, सरकारचे मौन, लोकशाहीचे मूल्य आणि जनतेच्या अपेक्षांवर भाष्य करणारा विचारप्रवर्तक दृष्टीकोन. लोकशाहीचा गाभारा समजल्या जाणाऱ्या संसदेचे रूपांतर जेव्हा राजकीय पळपुटेपणाच्या आणि असमर्थतेच्या रंगमंचावर […]

तासिका तत्वावरील शिक्षक मान्यतेचे आदेश आणि NEPची विसंगती : वाढलेला कार्यभार शिकवणार कोण?

महाविद्यालयांतील वाढता कार्यभार, शिक्षकांची कमतरता, संचमान्यता आणि CHB शिक्षकांच्या नियुक्त्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा. उच्च शिक्षणासमोरील आव्हानांवर विशेष लेख. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शैक्षणिक […]

कारगिल विजय दिवस म्हणजेच राष्ट्रीय एकता व अखंडता दिवस

कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचा पराक्रम, नागरिकांचे योगदान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश उलगडणारा सविस्तर विशेष लेख. शहीद जवानांना विनम्र अभिवादन. कारगिल विजय दिवस हा दिवस कारगिल युद्धात […]

आक्रोशाची नांदी : जंतर-मंतरवर तरुणांच्या असंतोषाचा निर्णायक उद्रेक

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या निमित्ताने देशातील तरुणांच्या असंतोषाची कारणे, शासनाची भूमिका आणि लोकशाहीचे भविष्य यावर भाष्य करणारा संपादकीय लेख. देशात जेव्हा लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जातात आणि अघोषित […]

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ : ग्रामविकासाचा भक्कम पाया

ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच, ई-गव्हर्नन्स आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास कसा घडतो? वाचा सविस्तर विश्लेषण. भारताच्या लोकशाहीची पहिली पायरी – ग्रामपंचायत भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा खरा […]

सत्तेचे अंकगणित : परिसीमन विधेयकाभोवती बदलती राजकीय समीकरणे

  राजकारणाच्या पटावर नैतिकतेचे आणि सिद्धांतांचे मुखवटे चढवून कितीही आव आणला, तरी शेवटी तिथे चालते ते केवळ आणि केवळ कोरडे अंकगणित. ज्यांच्याकडे आकड्यांचे बळ, त्यांचेच […]

आषाढस्य प्रथम दिवसे: मेघदूताची आळवणी ते मान्सूनचे कृषी अर्थशास्त्र

आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त साहित्याची संवेदनशीलता, विज्ञानाचा विवेक आणि शाश्वत कृषी विकासाची गरज अधोरेखित करणारा अभ्यासपूर्ण लेख. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || महाकवी कालिदासांनी […]

वसुंधरेला ‘डॅमेज’ करणारे प्लास्टिकचे पॅकेजिंग.

आकर्षक प्लास्टिक पॅकेजिंगमागील पर्यावरणीय संकट जाणून घ्या. प्लास्टिक कचरा, रिसायकलिंग आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपायांवर विशेष लेख. ​आजकाल स्वीटमार्टमधील चमचमीत मिठाई, रंगीबेरंगी सुकामेवा, फळे आणि […]

error: Content is protected !!