मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि […]
सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून […]
स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रमजीवी संघटनेने केडीएमसी प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करून आदिवासी पाड्यांच्या विकासाची मागणी केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ८८ वर्षे उलटून गेल्यानंतरही […]
बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटावर उल्हासनगर प्रशासनाचा अंकुश. तपासणीत १७ जण अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर […]
चार मार्गिकांवरून दोन मार्गिकांमध्ये उतरणाऱ्या रचनेमुळे वादग्रस्त ठरलेला भाईंदर उड्डाणपूल अखेर नागरिकांसाठी खुला झाला. उद्घाटनानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. आगळ्या-वेगळ्या रचनेमुळे जगभर चर्चेत […]
ठाणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! एलटीटीवरील ५६ तासांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे विविध पायाभूत […]
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
ठाणे जिल्ह्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असून मुंब्र्यातील छाप्यानंतर ‘पोपट पान’मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या चौकशीची मागणी वाढली आहे. राज्यात भेसळखोरी आणि गुटखा […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]