महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
ठाणे जिल्ह्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असून मुंब्र्यातील छाप्यानंतर ‘पोपट पान’मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या चौकशीची मागणी वाढली आहे. राज्यात भेसळखोरी आणि गुटखा […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]
कल्याण उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड; बुद्धभूमी फाउंडेशनचा निषेध, प्रशासनाचे नियमपालनाचे स्पष्टीकरण. कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या […]