दुष्काळ, खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अपुऱ्या मदतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘पन्नास कोटींची भीक!’ हा परखड लेख. ज्या राज्याने देशाच्या तिजोरीत थेट करांच्या माध्यमातून […]
मुंबईच्या किनारपट्टीवरील सखल आणि संवेदनशील भागांचा अभ्यास होणार. समुद्रपातळी वाढ, पूर, अरबी समुद्राचे वाढते तापमान आणि विकासाचा आढावा घेतला जाणार. जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि […]
पर्यावरण संवर्धन, शाश्वत तंत्रज्ञान, हवामान बदल, शाश्वत शेती, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटन अशा १६ विषयांवर नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक सेमिनाराचे आयोजन. पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने, हवामान […]
भारताची EPI 2026 मधील कामगिरी पर्यावरण संरक्षणासाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करते. पर्यावरणस्नेही शहरीकरण, शाश्वत शेती आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणीचे उपाय. जागतिक पातळीवर पर्यावरणाची स्थिती मोजणारा […]
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष […]
जळगावच्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या मेहरूण तलावातील घटती पाणीपातळी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून संवर्धनासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे. शहरातील प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला मेहरूण […]
हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज; अडचणींसाठी १९६२ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन. जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल […]
हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जळगाव प्रशासन, जलसंपदा व कृषी विभाग समन्वयाने कार्यरत असून खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू आहे. हवामान बदल आणि […]
८ जून जागतिक महासागर दिन विशेष : ऑक्सिजन निर्मितीपासून हवामान संतुलनापर्यंत महासागरांची भूमिका आणि सागरी पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक उपाय. दरवर्षी ८ जून हा दिवस जगभरात […]