शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन […]
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात […]
मुंबई महानगरात ॲपद्वारे बुकिंग करता येणाऱ्या प्रीमियम बस सेवांचा विस्तार होत असून, आरामदायी प्रवास आणि परवडणारे भाडे यामुळे ‘चलो’ आणि ‘सिटीफ्लो’ सेवांना चांगला प्रतिसाद मिळत […]
वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे वातावरण तापले. महिला उपायुक्त अर्चना दिवे भावूक झाल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. वसई विरार महापालिकेच्या महासभेत […]
प्रा. सचिन सरदार यांच्या मार्गदर्शनाखालील पाठपुराव्याला यश. शिरसोडी शिवारात नवीन वीज खांब उभारल्याने सिंचनाचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले. शिरसोडी गावच्या […]
वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत. नियोजित […]
टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. टिटवाळा परिसरातील टेकड्या […]
ठाण्यातील पदपथांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अतिक्रमण, उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. ठाणे शहरातील विविध […]
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि […]
बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा […]