महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गळती’ हा शब्द आता नवा राहिलेला नाही. पण जेव्हा एकाच वृक्षाची पाने एकापाठोपाठ एक गळून पडू लागतात, तेव्हा दोष केवळ वाहणाऱ्या वाऱ्याचा नसतो, […]
ठाणे जिल्ह्यात भेसळखोरी आणि गुटखा विरोधातील कारवाईला वेग आला असून मुंब्र्यातील छाप्यानंतर ‘पोपट पान’मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या चौकशीची मागणी वाढली आहे. राज्यात भेसळखोरी आणि गुटखा […]
कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी बीएनएस आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. कल्याणमधील उंबडे गावातील एका वादग्रस्त […]