पर्यावरण संवर्धन, शाश्वत तंत्रज्ञान, हवामान बदल, शाश्वत शेती, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटन अशा १६ विषयांवर नंदुरबारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बहुविषयक सेमिनाराचे आयोजन. पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने, हवामान […]
भारताची EPI 2026 मधील कामगिरी पर्यावरण संरक्षणासाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करते. पर्यावरणस्नेही शहरीकरण, शाश्वत शेती आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणीचे उपाय. जागतिक पातळीवर पर्यावरणाची स्थिती मोजणारा […]
वाघूर धरणातील पाण्याचे औद्योगिक आरक्षण करताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल का, हा महत्त्वाचा यक्षप्रश्न समोर आला आहे. जामनेर येथे प्रस्तावित […]
मुंबईत २४६४ दशलक्ष लिटर क्षमतेची मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून, सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची योजना आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी […]
सर्वात स्वस्त स्वच्छ वीज उपलब्ध असूनही भारतात ग्रीड विस्तार आणि ट्रान्समिशन व्यवस्थेतील मर्यादा ऊर्जा संक्रमणाचा वेग कमी करत आहेत. जाणून घ्या यावरील उपाय. भारताच्या ऊर्जा […]
निसर्गाचा आदर, कार्बन उत्सर्जन कमी करणे, जैवविविधतेचे रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवीगार पृथ्वी निर्माण करण्याचा संकल्प मांडणारी पर्यावरण प्रतिज्ञा. 🌱 पर्यावरण प्रतिज्ञा 🌱 “मी […]
आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीसाठी प्लास्टिकला नकार देत स्टीलचा स्वीकार करण्याचा संदेश जळगावचे निसर्गमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी दिला. पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. […]