घोडबंदर रोड, पिंपळास, काल्हेर आणि माजिवडा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख […]
गॅस सेवा बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गॅस जोडणीचे […]
वसईतील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ नाव देण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांची भूमिका ठाम; रेल्वेमंत्र्यांकडे नाव बदलण्याची मागणी. वसई पूर्वेकडील नागले येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे […]
विधी विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹१०,००० विद्यावेतन. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंत्रालयातील विधेयके, अध्यादेश, […]
मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू […]
रस्ते खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान आणि पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे कल्याण पूर्वेत वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. कल्याण पूर्व भागात मागील काही […]
मालाड पूर्वेतील एसआरए प्रकल्प एनपीए घोषित झाल्यानंतर आर्सिलने सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई केली. झोपडीवासीयांमध्ये पुन्हा चिंता वाढली. बांधकाम क्षेत्रातील वाढत्या कर्जबाजारीपणा आणि थकीत कर्जाच्या प्रकरणांमध्ये आणखी […]
बायोप्लास्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप. ₹२५ हजार कोटींची गुंतवणूक, १ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य आणि एक लाख रोजगार निर्मितीची घोषणा. पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देत राज्यातील […]